शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

पुरंदरचा तह !!! एक प्रोत्साहित करणारी कथा..


दिसायला मोठ आहे...पण मराठी तरुण असाल तर वाचाच जरूर !"


एक बारावितला मुलगा होता, वय असेल किमान १७ - १८ वर्ष. याच वयात खरतरं
मूल यशाकडे दृष्ठी रोखून असतं आणि याच वयात मुलाच पावूल वाईट रस्त्यावर
हि पडू शकत. त्याला संस्कारच पाणी याच वयात मिळत.